‘कोरोना’मुळं मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना टाटा स्टील भरघोस मदत करणार,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनामुळे देशाची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोणी आई गमावली तर कोणी वडील, कोणी भाऊ तर कोणी बहीण गमावली आहे. अनेक मुलं अनाथ झाली. अशाना दिलासा देण्यासाठी अनेक कॉरपोरेट कंपन्या…