Manoj Jarange Patil | ”राजकारणात माणूस गेला की मतलबी बनतो, आमचा तो रस्ता नाही”, मनोज…
मुंबई : Manoj Jarange Patil | लोक मांड्या थोपटून सांगायला लागलेत की आंदोलनात ताकद आहे. राजकारण हा आमचा मार्ग नाही. आम्ही राजकारणाची चीड असणारे लोक आहोत. जनआंदोलनामुळे गोर गरिबांना न्याय मिळतो. राजकारणाकडे माणूस गेला की मतलबी बनतो, आमचा तो…