मे आणि जून महिन्यात तीव्र होणार ‘लू’चा प्रकोप, अभ्यासातून खूलासा
पोलीसनामा ऑनलाईन : मे आणि जून महिन्यात भारतात उन्हाळ्याच्या लाटा जनजीवन विस्कळीत करतात. लूच्या प्रादुर्भावात दरवर्षी एक चिंताजनक वाढ होत आहे. याच्या कचाट्यात दरवर्षी मोठ्या संख्येने मनुष्य आणि पशुधन नष्ट होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या…