भारतीय राष्ट्रनिर्मितीची मूलतत्त्वे सांगणारे हे भाषण प्रसिद्ध आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सुनील रावळे, नितीन गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार राम शेवडीकर, डॉ. राम जाधव, डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, डॉ. चंद्रकांत बावीस्कर, डॉ. अविनाश कदम, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. दवणे, डॉ.शालिनी कदम, डॉ. नीना गोगटे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संदीप एडके, माधव जायभाये, सुनील ढाले यांनी प्रयत्न केले.