अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नागरदेवळे येथील दर्गा दायरा परिसरात शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून 56 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. मात्र अद्यापही याचा मालक कोण, याचा सुगावा लागलेला नाही. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
दर्गा दायरा परिसरात मोठ्या प्रमाणात गाई, बैल बांधले असल्याची गुप्त माहिती उपअधीक्षक संदीप मिटके यांनी मिळाली. त्यावरून मिटके यांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी खात्री करून छापा टाकला. यात सर्व गाई-बैलांची आता सुटका केली. त्यांची रवानगी गोशाळेत करणार असल्याची माहिती संदीप मिटके यांनी दिली.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गोवंशीय जनावरे आणण्यात आली होती. नगरसह श्रीरामपूर येथे पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे.
- घशाचे इन्फेक्शन एका झटक्यात दूर करतील ‘हे’ उपाय, अवश्य करून पहा
- थंड वातावरणात रोगांचा सामना करण्यासाठी ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय आवश्य करा
- गोड खायला खुप आवडते का ? ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष
- दुपारी झोपता का ? होऊ शकतात ‘हे’ ४ दुष्परिणाम, वेळीच ही सवय सोडून द्या
- फक्त लिंबू पाण्याने मिळत नाही पुर्ण फायदे, ‘हा’ पदार्थ फक्त चिमूटभर टाका
- ‘ब्रेस्ट इंप्लांट’ सर्जरीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
- लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
- औषधी गुणांनी भरपूर आहे ‘लेमन ग्रास टी’, रोगांचा धोका होतो दूर
- प्रिमॅच्युअर बेबीला होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घेणे गरजेचे
- तिळाच्या तेलात आहे जादू, चमकदार होईल चेहरा, जरूर करा ‘हा’ उपाय