मुंबई : वृत्तसंस्था – मराठी चित्रपटसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन झाले आहे. आज सकाळीच त्यांचे निधन झाले. श्रीराम यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच ते मराठी मालिकांमध्येही अनेकदा दिसले आहेत. त्यांनी ‘आपला माणूस’, ‘एक अलबेला’, ‘करले तू भी मोहब्बत’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ‘तुझ्यात जीव रंगला’ यांसह अनेक मराठी मालिकाही केल्या आहेत.
श्रीराम कोल्हटकर यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेमातून काम केलंय. ‘आपला माणूस’, ‘एक अलबेला’, ‘करले तू भी मोहब्बत’, ‘अ डॉट कॉम मॉम’, ‘उंच भरारी’ इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. तसेच त्यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ यांसह अनेक मराठी मालिकाही केल्या आहेत. त्यांच्या वाट्याला आलेल्या सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही त्यांनी तितक्याच ताकदीने वठवल्या. डोंबिवलीच्या टिळक नगर हायस्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली होती. त्यांच्या निधनामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत दुःख व्यक्त केले जात आहे.
- दिव्यांच्या अमावास्येला ‘अशी’ करा दिव्यांची स्वच्छता
- ‘या’ गंभीर आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी वेळेत करा ‘या’ १० तपासण्या
- कॅन्सरसह ‘या’ गंभीर आजारांवर ‘काळे जिरे’ गुणकारी, जाणून घ्या
- बॅड कोलेस्टेरॉलसाठी कर्दनकाळ आहेत ‘या’ ७ भाज्या, जाणून घ्या
- दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या
- ‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !
- लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा
- ‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या
- ‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा
- ‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या