Browsing Tag

कंपन्या बंद

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील पाचशेहून अधिक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर

पुणे: गेली तीन चार वर्षापासून भारतीय अर्थव्यवस्थेची गती रोडावली आहे. त्यातच नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंमलबजावणीतील गोंधळ यांमुळे उद्योगांच्या नाकेनव आले असताना आर्थिक मंदीने तर उद्योगांचे कंबरडे मोडले. त्यानंतर हि स्थिती सुधरेल…