निरपराध नागरिकांची हत्या बंद करा आणि लुटणाऱ्यांची हत्या करा : राज्यपाल सत्यपाल मलिक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दहशतवाद्यांना आवाहन करताना म्हटले कि, सुरक्षा जवान आणि निरपराध नागरिकांना निशाणा करण्याऐवजी ज्यांनी हजारो वर्ष काश्मीरची संपत्ती लुटली आहे त्यांच्यावर निशाणा साधला.…