भारत-चीन संघर्षादरम्यान जाणून घ्या ‘मेड इन इंडिया’ आणि ‘असेंबल्ड इन इंडिया’…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पश्चिम लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चिनी सैन्यामध्ये तणाव सतत वाढत आहे. सोमवारी रात्रीपासून आतापर्यंत सीमेवर झालेल्या हिंसक चकमकींमध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले आहेत, तर अनेक चिनी सैनिकही ठार झाले आहेत. या…