देशातील व्यावसायिक वातावरण सतत चांगल होतंय, सरकार ‘या’ दिशेनं काम चालू ठेवणार : नीती…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी शुक्रवारी म्हटले की, भारतातील व्यवसायाचे वातावरण सतत सुधारत आहे आणि सरकार भारताला गुंतवणूक आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी सर्वात सोपा देश होण्यासाठी अथक…