सातारा ठरला देशातील सर्वांत स्वच्छ जिल्हा
नवी दिल्ली : वृत्तसंस्थासैनिकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ग्रामीण मध्ये सातारा जिल्ह्याने देशात सर्वांत स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळवला आहे.…