Keshav Upadhye | ‘तिजोरीत 600 कोटी पण कोरोनाकाळात जनतेला वाऱ्यावर सोडलं, मृतांच्या वारसांना…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Keshav Upadhye | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) सत्तेवर येऊन दोन वर्ष झालीत. या पार्श्वभुमीवर विरोधकांनी आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी आणि…