शरद पवार कोकण दौरा ‘अर्धवट’ सोडून मुंबईला रवाना, राजकीय घडामोडींना ‘वेग’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील जनतेने आपल्याला विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिलाय आणि त्याचा सन्मान राखणार असे शरद पवारांनी स्पष्ट केले होते. चार दिवासांपूर्वी शेतकरी संवाद दौऱ्यावर असलेले शरद पवार दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईत परतले…