पुतळ्यांची चिंता करू नका, जिवंत माणसांची चिंता करा : सुनील देवधर
पुणे पोलीसनामा ऑनलाइन :त्रिपुरामध्ये लेलीन पुतळा पाडणे ही चुकीची घटना असून जेव्हा ही घटना घडली.त्यावेळी माणिक यांचे सरकार होते.आमचे सरकार नव्हते.पुतळ्यांची चिंता करू नका, जिवंत माणसांची चिंता करा.असा सल्ला त्रिपुरा च्या भाजप विधानसभा…