…तर कोणत्याही परिस्थितीत परत घेतले जातील PM-Kisan स्कीमचे 6000 रुपये !
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पीएम किसान स्कीममध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने सरकार सतर्क झाले आहे. या स्कीमध्ये घोटाळा करून तामिळनाडुत कोट्यवधी रूपये काढण्यात आले. यानंतर सरकारने नियम कडक केले आहे. तेथे…