गरज पडल्यास नीळकंठ होऊन विष पचवू : उर्जित पटेल
मुंबई : वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज अखेर पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याबाबत मौन सोडले. गरज पडल्यास शंकराप्रमाणे नीळकंठ होऊन विष पचवू,अशी प्रतिक्रिया पटेलांनी दिली.नीरव मोदीने 12 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा…