‘कर्जमाफी’ मिळाली नसलेल्या शेतकऱ्यांना ‘खुशखबर’, जाणून घ्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली आहे. शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्त न करता येत्या खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्याला कर्जपुरवाठा उपलब्ध…