जम्मू काश्मीरमध्ये सैन्यानं 25 किलोचे स्फोटक केली ‘नष्ट’, दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न हाणून ‘पाडला’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतील सैन्याने एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याला हाणून पाडले. सैन्याच्या बॉम्ब शोधक पथकाने राष्ट्रीय महामार्ग 11 वरील खुदवानी पुलाजवळ लावण्यात आलेल्या 25 किलोच्या इंप्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइसला आयईडीला नष्ट केले. 21 नोव्हेंबरला सैन्याच्या विजिलेंस तुकडीने केलेल्या तपासणीत महामार्गावर आयईडी असल्याचे लक्षात आले. यानंतर हा भागाला रिक्त करण्यात आला आणि सैन्याच्या बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले.
#UPDATE Indian Army: In a desperate attempt to inflict civilian casualties & terrorise the populace, terrorists planted an Improvised Explosive Device (IED) containing 25 kg of High Explosive on the NH-11 near Khudwani Bridge yesterday. (1/3) #JammuAndKashmir https://t.co/WCVd7Chm1v pic.twitter.com/nr3z5vThtr
— ANI (@ANI) November 22, 2019
धोका असताना देखील बॉम्ब शोधक पथकाने जमिनीत गाडण्यात आलेल्या आयईडीला बाहेर काढले. दहशतवाद्यांनी हे बॉम्ब दोन सिलेंडरच्या आकाराच्या कंटेनरमध्ये ठेवले होते. सैन्याच्या मते एका कंटेनरमध्ये 15 किलो आणि दुसऱ्यात 10 किलो स्फोटके होती. पथकाने आयईडीला त्याच ठिकाणी नष्ट केले.
@ChinarcorpsIA #BOMB DISPOSAL TEAMS DIFFUSE 25kg #IED PLANTED ON #NH11 astride median near Khudwani Bridge. @adgpi
Watch @indiatvnews Exclusive pic.twitter.com/TLNDTpa1Uu— Manish Prasad (@manishindiatv) November 22, 2019
सैन्याच्या मते जर ही स्फोटके वेळेत नष्ट केली नसती तर येथे मोठी हानी झाली असती. हा स्फोट घडवून आणण्यामागे दहशतवाद्यांचा हेतू होता की काश्मीर खोऱ्यातील सुधारणारी परिस्थिती गढूळ करणे.
Visit : Policenama.com
- सौंदर्य वाढविण्यासाठी ‘हा’ बिनपैशाचा, सोपा उपाय! हे आहेत ८ फायदे
- हिवाळ्यात ‘स्ट्रॉबेरी’ खाल्ल्याने होतील ‘हे’ ९ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- चिंतामुक्त होण्यासाठी खेळा कोणताही खेळ! ‘हे’ आहेत ५ फायदे
- तणाव घालवायचा असेल तर ‘स्विमिंग’ला जा, हे आहेत ४ फायदे
- मधुचंद्राच्या रात्री का पितात दुध, माहित आहे का? ‘ही’ आहेत ३ कारणे
- ‘टेन्शन’ कमी करण्याचे ‘हे’ आहेत ५ उपाय, आपोआप होईल गायब
- आरोग्यदायी आहाराविषयी आहेत ‘हे’ ३ गैरसमज, होतील ‘हे’ ५ फायदे
- कॅलरीजचे सूत्र माहीत असेल तर आरोग्य राहिल उत्तम, ‘हे’ ५ नियम पाळा
- जेवताना कधीही करू नका ‘ही’ चूक, आरोग्यासाठी ‘हे’ आहेत ७ धोके!
- …अन्यथा वजनावर राहणार नाही नियंत्रण! ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा