त्यावेळी टाकळीभान गावातील गोविंद रणनवरे, रवी रणनवरे, अमोल रणपीसे, दिगंबर साठे, एक अज्ञात व्यक्ती ग्रामपंचायत कार्यालयासमोर येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून हातात काठ्या घेऊन आपआपसात भांडणे करु लागली. तेव्हा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र पवार, पोलिस कर्मचारी राऊत यांनी त्यांचे भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. एकाने पवार यांना तलवार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिस कर्मचारी पवार व योगेश राउत यांना शिवीगाळ, दमदाटी करुन तुम्ही पोलीस येथून निघून जा, असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार राजेंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून १२ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ‘या’ भाजीमध्ये आहेत सर्वात कमी फॅट, ‘कोलेस्टेरॉल’ राहते नियंत्रणात
- तुम्ही उभे राहून पाणी पिता का ? मग तुमच्यासाठीच आहेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
- ‘या’ ५ देशांच्या महिला का दिसतात अधिक सुंदर ? हे आहे त्यांच्या सौंदर्याचे गुपित !
- तुम्हाला झोपेत बडबडण्याची सवय आहे का ? जाणून घ्या या सवयीमागील कारणे
- पेरुच्या पानांचे ‘हे’ उपाय करा, केसांच्या सर्व समस्यांपासून होईल तात्काळ सुटका
- ‘हे’ औषध घेण्यापूर्वी लक्षात ठेवा या १० महत्त्वाच्या गोष्टी, अशी घ्या काळजी
- जमीनीवर झोपण्याचे ‘हे’ आहेत ४ फायदे, गादीवर झोपणे तुम्ही सोडून द्याल
- फेसपॅक लावताना अजिबात करु नका ‘या’ ४ चुका, होईल दुप्पट फायदा
- ओठांवर जास्त लिप बाम लावता का ? ठरू शकते घातक, ‘हे’ आहेत धोके ; जाणून घ्या
- प्रिमॅच्युअर बेबीला होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घेणे गरजेचे