लासलगाव : पोलीसनामा ऑनलाईन – देशाच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख या राज्यांमध्ये बर्फ वृष्टी होत असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात नीचांकी नोंद झाली.
गेल्या काही दिवसांपासून थंडीत चढ-उतार होत असल्याने बुधवारी 14 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती तर आज अचानक 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानापर्यंत पारा खाली आल्याने निफाड तालुका गारठून निघाला आहे.
या गारठ्यातुन उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहे या कडाक्याच्या थंडीचा मानवी जीवना बरोबर शेती पिकांवरही चांगला-वाईट परिणाम होताना दिसत आहे. गहू ,हरभरा या पिकांना फायदा होतो तो तर द्राक्षांवर याचा परिणाम होतो.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘या’ 5 टिप्स फॉलो केल्यास दिवसाची सुरुवात होईल चांगली
- दाढी करण्यासाठी ‘रेझर’ वापरताय? ‘या’ 4 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका !
- मुलांना कोणतं खेळणं देताय ? होऊ शकतात ‘हे’ 6 गंभीर धोके !
- ‘अॅस्प्रिन’ने टळू शकत नाही ‘हार्ट अटॅक’चा धोका ! हे आहेत 4 धोके
- ‘टीबी’ ची ही 6 कारणे जाणून घेतली तर टाळता येणे सहज शक्य, जाणून घ्या
- काळे मीठ खा; हृदयरोगांना दूर ठेवा, ‘हे’ आहेत 9 फायदे
- मुलांना होणारा क्षय ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या
- मुलांना ‘पॅरासिटामोल’ देताय ? तारुण्यात होईल अस्थमा ! ‘हे’ आहेत 6 धोके
- दम्याची ही आहेत 8 लक्षणे, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जरूर वाचा