PM-Kisan स्कीम : अद्यापही ‘या’ 4 कोटी शेतकर्यांना नाही मिळत 6000 रूपये, जाणून घ्या कारण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून वंचित असलेल्या शेतकर्यांची संख्या आता अवघी चार कोटी झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २० ऑगस्टपर्यंत १० कोटी ४४ लाखाहून अधिक नोंदणी झाली…