‘टाकावू’, ‘सडलेल्या’ भाज्यांपासून होतेय लाखोंची ‘कमाई’,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - खराब फळं आणि भाज्यांचा आपल्याला काही उपयोग नसतो. याने घाण पसरते, पण काही ठिकाणी यापासून खत तयार केले जाते. तथापि, खराब फळे आणि भाज्यांची विल्हेवाट लावण्यासाठी सुरतच्या भाजी मंडईने एक उत्तम मार्ग काढला आहे आणि…