Browsing Tag

Cause limit

भारत-चीन नियंत्रण रेषेवरुन वादाचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले कारण

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारत आणि चीनने मतभेदांवर नियंत्रण ठेवले पाहिजे त्याचे वादात रुपांतर होऊ देता कामा नये असे मत चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी व्यक्त केले आहे. वादग्रस्त सीमारेषेवर स्थिरता राखण्यासाटी बांधील असल्याचेही ते म्हणाले…