शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना 5 लाख व सरकारी नोकरी मिळणार
नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला दोन महिने उलटून गेले तरी अद्यापही यावर तोडगा निघालेला दिसत नाही. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आतापर्यंत अकरा बैठका झाल्या आहेत. पण उपयोग झाला नाही. सरकारने कठोर भूमिका घेत 'दोन वर्षांसाठी…