काय सांगता ! होय, संपावर गेलेल्या ‘या’ विभागातील 48 हजार कर्मचार्यांना मुख्यमंत्र्यांनी…
हैदराबाद : वृत्तसंस्था - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्य रस्ता परिवहन महामंडळाच्या (TSRTC) संपाला 'अक्षम्य गुन्हा' संबोधत महामंडळाच्या 48 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले. संपावर जाणाऱ्या संघटनांशी यापुढे कोणतीही…