…तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का ? : प्रवीण दरेकर
मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात अजूनही उमटत आहेत. नीतीश कुमार यांच्या पक्षाला निवडणुकीत तिसर्या क्रमांकाची मते मिळाल्याने ते मुख्यमंत्री होणे हा बिहारच्या जनतेचा अपमान आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले…