सरकारशी झालेल्या बैठकीनंतर शेतकरी म्हणाले – ‘आंदोलन सुरूच राहील, 3 डिसेंबर रोजी पुन्हा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्राच्या नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्या शेतकर्यांनी मंगळवारी सरकारशी बैठक घेतली. या बैठकीनंतर दोन्ही बाजूंनी ही बैठक सकारात्मक झाल्याचे सांगितले आणि 3 डिसेंबर रोजी पुन्हा बैठक आयोजित केली जाईल.…