सर्वसामान्यांना मोठा धक्का ! मोहरीचे तेल, रिफाईंड, चहा, दुधासह ‘या’ वस्तूंच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वाढत्या महागाईने सर्वसामान्यांची कंबरडे मोडले आहे. तांदूळ, मसूर, पीठ, मोहरीचे तेल, सोयाबीन तेल किंवा चहा किंवा मीठ या जीवनावश्यक गोष्टींचे भाव एका वर्षात इतके वाढले आहेत की स्वयंपाकघरचे बजेट कोलमडले आहे. ग्राहक…