तृतीयपंथीयांना सरकारकडून महिन्याला 1500 रुपयांचा ‘भत्ता’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. हातावर पोट असलेल्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये चहाविक्रते, रिक्षावाले, लहान-मोठे दुकानदार यांचे मोठ्या…