नितीश सरकारचा मोठा निर्णय ! रस्ते अपघातास कारणीभूत ठरल्यास रद्द होणार वाहनाचे रजिस्ट्रेशन, लायसन्स…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारमध्ये रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी नितीश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रस्ते अपघातासाठी दोषी वाहनांची नोंदणी आता रद्द केली जाणार आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द केला जाईल. परिवहन सचिव संजय अग्रवाल…