PoK लवकरच भारताचा भाग असेल, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने नुकतेच आपल्या कार्यकाळाचे शंभर दिवस पूर्ण केले. याबाबतची माहिती अनेकदा आपण वाचली आहे मात्र आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला धडकी भरवणारे विधान केले आहे.काश्मीरचा विशेष दर्जा रद्द…