६० अर्भकांचे मृत्यू प्रकरण रुग्णालयाच्या अंतर्गत राजकारणामुळे घडले : योगी आदित्यनाथ
गोरखपूर : वृत्तसंस्थागेल्या वर्षी गोरखपूर येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात ६० अर्भकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले होते. आता घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवीन खुलासा केला आहे. ६०…