निष्काळजीपणामुळं देखील पसरवला ‘कोरोना’ तर होऊ शकते ‘जेल’, जाणून घ्या आजार…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनमध्ये पसरलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत भारतातील एक हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून 25 जणांचा बळी गेला आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी 22 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते, परंतु एका…