वर्षाला 6000 रूपये देणार्या शेतकर्यांच्या ‘या’ स्कीममध्ये झाले अनेक मोठे बदल, या…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेस 22 महिने पूर्ण झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा हजार रुपयांची रोकड मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत या काळात बरेच मोठे बदल घडून आले आहेत, ज्यामुळे सहा हजार…