Coronavirus : ‘लॉक’ डाऊन म्हणजे नेमकं काय असतं ? 31 मार्चपर्यंत राज्यात…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्रकार परिषद घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात…