मोदी सरकार चीनला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत, घेणार ‘हा’ मोठा निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातवरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने चीनला एका मागून एक धक्के देत आहे. मुजोर चीनला वठवणीवर आणण्यासाठी केंद्र सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.…