जेवण केल्यानंतर तात्काळ पाणी पिल्यास ‘या’ आजारांचा असतो धोका, जाणून घ्या
पोलिसनामा ऑनलाईन - बर्याच लोकांना अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते, परंतु ही सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे. अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन केल्यास बर्याच आजारांचा धोका असतो. अन्न खाल्ल्यानंतर फक्त अर्ध्या तासाने पाणी…