कुटुंबीयांनी सकाळी केले ‘अंत्यसंस्कार’, संध्याकाळी ‘जिवंत’ परत आली…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर एखाद्या कुटुंबाने आपल्या कुटुंबातील सदस्यावर अंत्यसंस्कार केले आणि जर तो संध्याकाळपर्यंत परत येत असेल तर काय होईल? होय, अशीच एक आश्चर्यकारक घटना मध्य प्रदेशातील श्योपुरमधून समोर येत आहे. जिथे एका कुटुंबाने…