मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही १९ दिवसात सरकार स्थापन होऊ न शकल्याने राज्यपालांनी शेवटी राष्ट्रपती राजवट जारी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काळजीवाहू मुख्यमंत्री पदही गेले. तेव्हा पर्यावरणप्रेमींनी हा ‘आरे’ चा शाप असल्याचे टिष्ट्वट करुन फडणवीस यांची खिल्ली उडविली आहे.
@uttam_g 's brilliant take on #MaharashtraPoliticalCrisis and the fall of #DevendraFadnavis #AareyKaShraap #SaveAarey @cassynaz @saveaarey @adityampaul https://t.co/kkINqRfBnc pic.twitter.com/dX0z6TT1EC
— Sushmita (@Sushmitav1) November 12, 2019
Aarey is not a Forest
– FadnavisFadnavis is not a CM
– Maharashtra— being praneet (@beingpraneet) November 12, 2019
निवडणुकीच्या काळातच मेट्रोच्या कारशेड साठी आरे जंगलातील २ हजारांहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली होती. रात्रीतून झालेली ही कत्तलविरोधात लोकांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनही केले होते. ही कत्तल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोखू शकले असते. पण, त्यांनी ती रोखली नाही. त्याचा राग पर्यावरणप्रेमींमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची गेल्यानंतर लोकांनी हा ‘आरे’ चा शाप असल्याची पोस्ट सोशल मिडियावर करुन फडणवीस यांना टरगेट केले आहे.
Pride always comes before a Fall! @Dev_Fadnavis U had the authority to stop the Massacre of Aarey Trees, but u permitted it..Nature & it's Creation is crying out for Justice! Truth prevails! #AareyKaShraap @the_hindu @AUThackeray @MumbaiMirror @TimesNow @SakalMediaNews @ndtv pic.twitter.com/nJgWbyZrfC
— Priyanka Timmins (@TimminsPriyanka) November 11, 2019
Remember Aarey forest and also remember the Tiger #AareyKaShraap pic.twitter.com/ClubNvDqNE
— Elevated Thinking (@Elevateddown) November 11, 2019
सोशल मिडियावर फडणवीस यांना उद्देशून लिहिताना काही जणांनी म्हटले की, तुम्ही ‘आरे’ तील वृक्षतोड थांबवू शकला असता. पण तुम्ही परवानगी दिली. आता निसर्गच न्यायासाठी रडत आहे.
‘आरे’ का शाप अशी टॅगलाईन खाली अनेकांनी फडणवीस यांच्यावर झोड उठविली आहे.
Visit : Policenama.com
- मन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या
- सौंदर्यवाढीसाठी ‘टी बॅग्ज’चे ‘हे’ 4 फायदे माहित आहेत का ? जाणून घ्या
- कामाच्या ठिकाणी मनस्वास्थ्य सांभाळा, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा
- आनंदी जीव जगण्यासाठी अट्टाहासाचे भूत आवरा, ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा
- कामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ? ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
- फिटनेससाठी ‘हे’ आहेत अगदी सोपे 6 उपाय, लवकर सुरू करा !
- ‘या’ 5 कारणांमुळे महिलांना अकाली मृत्यूची जास्त शक्यता, जाणून घ्या