‘या’ 3 कारणामुळं रखडलं होतं सरकारचं खातेवाटप
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात घडलेल्या सत्यानाट्यानंतर महाविकास आघाडीला भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आले. मात्र, सत्ता स्थापन झाल्यानंतर ठाकरे सरकारमध्ये खातेवाटप रखडलेलं आहे. महत्त्वाच्या खात्यावरून खातेवटप रखडल्याची चर्चा राजकीय…