नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिने आपल्या निवृत्तीची घोषणा आज केली आहे. मितालीने आत्तापर्यंत 89 टी-२० सामने खेळताना 2 हजार 364 धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये सर्वाधीक धावा मितालीच्या नावावर आहेत. तिने टी-२० प्रकारात भारताचे 32 सामन्यात नेतृत्त्व केले आहे.
BREAKING: Mithali Raj calls curtains on an illustrious T20I career! pic.twitter.com/iNfcSbdeHM
— ICC (@ICC) September 3, 2019
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती जाहिर करताना 2021 च्या विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारी मिताली राज पहिली भारतीय फलंदाज ठरली होती. विशेष म्हणजे मितालीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या आधी टी-२० मध्ये 2 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. मिताली राजच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात अयशस्वी ठरला.
मिताली राजने आपला शेवटचा टी -२० सामना इंग्लंडविरुद्ध गुवाहटीत खेळला होता. या सामन्यात तीने 32 चेंडूत 30 धावा केल्या होत्या. मिताली टी-२० च्या 2000 कल्बमध्ये सामिल होणारी पहिली भारतीय महिला आहे. ती टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
- शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
- देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
- नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
- काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
- कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
- २ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
- ‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
- रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
- लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या
- मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त
- धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत