अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आज दुपारी तीन वाजेपर्यंत ४९ टक्के मतदान झाले. जामखेड येथील वादाची घटना वगळता इतरत्र शांततेत मतदान सुरू आहे. मात्र अपेक्षेपेक्षा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी जास्तच चुरस जाणवली.
कोपरगाव ४७ टक्के, नेवासा ५७ टक्के, अकोले ४९, संगमनेर ५२, शिर्डी ४९, श्रीरामपूर ४२, शेवगाव ४५, राहुरी ४८, पारनेर ४८, अहमदनगर ३८, श्रीगोंदा ४४, कर्जत-जामखेड ५१ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. काही प्रस्थापितांना धक्का बसू शकतो, असेही सांगितले जात आहे. कुठलाही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
Visit :Policenama.com
- अंडी आणि दालचिनी मधुमेहावर आहे गुणकारी औषध, जाणून घ्या –
- ‘इन्सुलिन’चे इंजेक्शन योग्यपद्धतीने घ्या, अन्यथा मधुमेह राहणार नाही नियंत्रणात –
- अर्ध्यावर जीम सोडणे, आरोग्यासाठी आहे गंभीर, जाणून घ्या धोके –
- ‘डाएट’च्या नावाखाली करू नका चूका, अन्यथा आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –
- सकाळी लवकर जाग येण्यासाठी करा ‘या’ गोष्टी, पहाटे येईल जाग –
- ‘या’ फुलांमुळे तुमची त्वचा राहू शकते निरोगी, जाणून घ्या –
- तरुणांमध्ये का बळावतोय ‘उच्च रक्तदाब’! जाणून घ्या कारणे –
- व्यायाम व झोपेसाठी जपानी कर्मचाऱ्यांना मिळतो ऑफिस कामातून ब्रेक, जाणून घ्या –
- सुंदर दिसण्यासाठी एक तास करा योगासने आणि प्राणायाम, जाणून घ्या –