महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश सरकारला ‘उपरती’; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
लखनौ : कोरोना व्हायरस महामारीच्या काळात देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यादरम्यान अनेक निर्बंध लागू होते. पण अनेकांकडून नियमभंग करण्यात आले होते. अशा लोकांवर खटले दाखल झाले होते. महाराष्ट्र सरकारने हे खटले मागे घेण्याचे…