‘तिला’ भेटण्यासाठी उस्मानाबादच्या तरुणानं गाठली पाकिस्तानची ‘बॉर्डर’, जाणून…
उस्मानाबाद : वृत्त संस्था - प्रेम माणसाला कुठे घेऊन जाऊ शकते, याचा काही नेम नाही. प्रेम आंधळं असं म्हणतात, आणि प्रेमात आकंठ बुडालेले सुद्धा आंधळे झालेले असता. त्यांना कशाचीही पर्वा नसते, प्रेमासाठी ते सातासमुद्रापारही जाऊ शकतात. असाच एक…