धरणातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवावी – निवृत्त कर्नल सुरेश पाटील
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरीकरण वाढत आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. त्यासाठी धरणातील गाळ करून साठवण क्षमता वाढविणे काळाची गरज आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणापैकी खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम मागिल…