पोलिसनामा ऑनलाईन - भारत आणि चीनचा वाद अजूनही संपलेला नसून अक्साई चीनमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीने 50 हजार सैनिक सज्ज ठेवले आहेत. चीन दाखवत असलेल्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने सुद्धा दौलत बेग ओल्डी येथे मिसाइल…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - एकीकडे गलवान आणि दुसरीकडे काश्मीर. चीन आणि पाकिस्तानची नापाक आघाडी या दोन्ही भागात गोंधळ उडवून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतावर दोन्ही बाजूने हल्ल्याचा…