दर्ग्यातील झाडाच्या फळाने तृतीयपंथीयांनाही अपत्यप्राप्ती : मौलानाचा वादग्रस्त दावा
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनऔरंगाबाद शहरातील खुलताबाद येथील दर्ग्यामध्ये असलेल्या आसेच्या झाडाचे फळ खाल्यास निपुत्रिकांना मुले होतात. एवढेच नाही तर हे फळ तृतीयपंथीयांनी खाल्ले तर त्यांनाही मुल होऊ शकते…