नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नव्या संसद भवनाच्या निर्मितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा दणका दिला आहे. संसदेच्या इमारतीबद्दल प्रकरण न्यायालयात असताना केंद्राने या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबाबत सर्वोच्च…
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनादरम्यान पुन्हा एकदा एयर पोल्यूशनचा धोका निर्माण झाला आहे. हवेची क्वालिटी खराब झाल्यानंतर वाढत्या प्रदुषणामुळे 15 ऑक्टोबरपासून ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (जीआरएपी) लागू करण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर सुधारलो नाही तर पुढील ५० वर्षांत भारतात उपस्थित १.२० अब्ज म्हणजे १२० कोटी लोकांना भयंकर उष्णतेचा सामना करावा लागेल. सहारा वाळवंटात पडते तशी गर्मी असेल. हे केवळ यामुळे होईल कारण तोपर्यंत जागतिक तापमानात वाढ…