Pune News : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तरुणांमध्ये देशक्तीचा अंगार फुलवला : प्राचार्य शितोळे
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भारत दीडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्त, क्रांतिकारक यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. कारण त्यांच्यामध्ये देशभक्तीचा अंगार होता. नेताजी सुभाषचंद्र बोस…