‘या’ भारतीय व्यापाऱ्याने पाकिस्तानातील दुष्काळी भागात बसवले ‘हॅन्डपंप’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि पाकिस्तानच्या संबंधात कायमच तणावपुर्ण परिस्थिती राहिली आहे. परंतू मानवता काय असते याचा विचार केला तर सध्या सोशल मिडियावर एका पोस्टने चांगलाच धूमाकुळ घातलाय. दुबई मध्ये बिजनेस करणाऱ्या एका भारतीयाने…